श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १४ – Shri Gurucharitra Adhyay 14

श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा १४ - Shri Gurucharitra Adhyay 14

|| श्री गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाची फलप्राप्ती || श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे विशेष फळ आहे. श्रीगुरुंच्या चरणी अखंड श्रद्धेने आणि अतूट श्रद्धेने सतत सहा महिने चौदाव्या अध्यायाचा पाठ केल्यास श्रीगुरु दत्तात्रेयांच्या प्रसन्नतेमुळे अचानक उद्भवणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते. कठीण परिस्थितीत धैर्य प्राप्त होईल. नोकरीधंद्यात हेतुपुरस्सर त्रास देणाऱ्या वा मुद्दाम अडचणी निर्माण करणाऱ्या हितशत्रूंचा बिमोड होईल. प्रदीर्घ आजार, अकाली मृत्युयोग यांचे निवारण होऊन आयुष्य व आरोग्य प्राप्त होईल. यश, श्री, कीर्ती, … Read more